आर्टिकल
-
संविधान मोडणारे आणि राष्ट्रध्वज नाकारणारेच देशद्रोही !
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा केवळ ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाचा इतिहास नाही; तो लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासाठी झालेल्या प्रदीर्घ…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यातील सड्यांवर “रानफुलांचा रंगोत्सव”
हिरवी नाजुक रेशिम पाती, दोन बाजूनी सळसळती नीळ नीळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेच्या या…
Read More » -
लेक वाचवा, समाज घडवा’ स्त्री-भ्रूणहत्येला चाप लावणारा पीसी-पीएनडीटी (PC-PNDT) कायदा
भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो, परंतु वास्तवात मात्र, अनेकदा मुलीच्या जन्माला दुय्यम स्थान दिले गेल्याचे पाहायला मिळते. या…
Read More » -
माणूस हाच लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यविचारांचा केंद्रबिंदू!
“जग बदल घालुनी घाव। सांगुनी गेले मज भीमराव।। गुलामगिरीच्या चिखलात। रुतून का बसला ऐरावत।।” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण…
Read More » -
राज्ययंत्रणा आणि लोक यांच्यातील विश्वासाचा मुद्दा!!
इतिहासात प्रत्येक पिढीचे मूल्यमापन तिच्या निव्वळ सवयींवर नव्हे, तर ती संकटाच्या काळात कोणती भूमिका घेते यावर होते. ‘जेन झी’ ही…
Read More » -
इतकी झुरळे कुठून आली ?
मोदी सरकारविरोधात तरुणांमध्ये एक व्यापक असंतोष आहे. तरुणांना आपला स्तर उंचावण्यात (अपवर्ड मोबिलिटी), जगण्याच्या पातळीवर ज्या सुधारणा अपेक्षित होत्या त्या…
Read More » -
विद्यार्थी पेटून उठले तेव्हा काय झाले? देश-विदेशांत आजवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनांतून सरकारने काहीतरी धडा घ्यावा म्हणून..
इतिहासाच्या पानांवर नजर टाकली, तर एक गोष्ट स्वच्छ दिसते- नवनिर्माणाची कोणतीही मोठी लाट ही नेहमीच तरुण रक्ताच्या धमन्यांमधून उगम पावलेली…
Read More » -
महाराष्ट्रात द्विभाषा धोरणच हवे !
आज हिंदी ही केवळ भाषा राहिलेली नाही. राजकीय हत्यार झाली आहे. देशाच्या भाषिक, सांस्कृतिक विविधतेला धोका निर्माण करणार्या लोकांच्या महत्त्वाकांक्षेची…
Read More » -
जागतिक पटलावर पोहोचणार आषाढी वारीचा आध्यात्मिक वारसा !
महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती आणि आषाढी वारीचा अलौकिक सोहळा ही महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक वारशाची ओळख आहे. वारी ही…
Read More » -
खरोखरच, ‘हिंदू खतरे में है’ ?
राम मंदिरातील दानचोरीबद्दल बोलू नका, त्याने हिंदू धर्माची बदनामी होते- असे सांगण्याचे राजकीय फायदे मिळतीलही; निकोबारपासून हिमालयापर्यंतच्या पर्यावरणीय समस्या आणि…
Read More »