मुख्य बातमी
-
वक्त्याने स्वतःची वक्तृत्व शैली विकसीत करावी – अभिजित हेगशेट्ये
रत्नागिरी– पाठांतर म्हणजे वक्तृत्व नव्हे. श्रोत्याला खिळवून ठेवत त्यांना संमोहित करतो तोच खरा मोठा वक्ता असतो. आज वक्तृत्व ही अत्यावश्यक…
Read More » -
वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणारे मीटर हे फक्त टीओडी स्मार्ट मीटरच टीओडी स्मार्ट मीटरच्या खर्चाचा भार ग्राहकांवर नाही.
रत्नागिरी – महावितरण मार्फत बसवण्यात येणाऱ्या टीओडी स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासानुसार (रियल टाईम) उपलब्ध होत…
Read More » -
केंद्र सरकारच्या मानांकनात वीज क्षेत्रातील कामगिरीत महावितरणचा प्रथम क्रमांक
मुंबई : केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये 100 पैकी 93 गुण मिळवून महावितरणने प्रथम क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री…
Read More » -
२०० सरकारी सेवा, योजनांचं काम होणार व्हॉट्अपवरुन
मुंबई : वेगवान कामांसाठी शासकीय कामकाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत आग्रही असलेले फडणवीस सरकार आता विविध शासकीय सेवा व्हॉट्अप उपलब्ध…
Read More » -
कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी जयगड बंदराचा ‘हब’ म्हणून विकास करणार : ना. नितेश राणे
रत्नागिरी : कोकणातील अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना देण्यासाठी जयगड बंदराला एक महत्त्वाचे केंद्र (हब) म्हणून विकसित करण्यात येणार आहे, यासाठी…
Read More » -
उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या माध्यमातून प्रभाग ५ आणि ६ मध्ये मोफत डास निर्मूलन फवारणी
ना. उदय सामंत, आ. किरण सामंत व शिवसेना पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात रत्नागिरी : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या…
Read More » -
No PUC… No Fuel नियमाची होणार कठोर अंमलबजावणी!
मुंबई : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “No PUC… No Fuel” या उपक्रमाची राज्यभरात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.…
Read More » -
हैदराबाद गॅझेट जीआरबाबत सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानंतर कायदेशीर हालचालींना वेग आला आहे. या निर्णयानुसार हैदराबाद…
Read More » -
राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्यासाठी शासन निर्णयान्वये कार्यवाही करावी- पालकमंत्री डाॕ. सामंत
रत्नागिरी :- राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये 31 मार्च 2025 पर्यंत दोषारोपपत्रे दाखल होतील, असे खटले मागे घेण्यास शासन…
Read More » -
(no title)
मायदेशच्या रचनात्मक तांत्रिक आणि आर्थिक परिस-स्पर्शातून रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचा चेहरा मोहरा बदलणार – ॲड. दीपक पटवर्धन. रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा…
Read More »