मुख्य बातमी
-
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वत:चे गाव बदलण्याची संधी; स्वग्राम रजा सवलतीच्या लाभासाठी तरतूद!
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात घोषित केलेले स्वत:चे गाव बदलण्याची एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने…
Read More » -
फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ; मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे
मुंबई : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत “फिश वेंडींग ई-रिक्षा” मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण…
Read More » -
सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट: कोकणच्या भूमीत रुजलेली आणि जागतिक क्षितिजावर विस्तारलेली कलापंढरी!
भगवान परशुरामांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणच्या नकाशावर ‘सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट’ हे नाव आज सुवर्ण…
Read More » -
सर्वाधिक काजू उत्पादन कोकणात काजू बाजार केंद्र मात्र कोल्हापुरात!
मुंबई : राज्यातील सर्वाधिक काजू उत्पादन कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात होत असताना पहिली काजू बाजारपेठ, अत्याधुनिक नर्सरी, काजू…
Read More » -
कॉक्रोच जनता पार्टीने भाजपाला टाकले मागे, १ कोटीहून अधिक फॉलोअर्स
कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आज अचानक कॉक्रोच पार्टीचे एक्स अकाउंट बंद करण्यात आले. इन्स्टाग्रामवर कॉक्रोच पार्टीने…
Read More » -
महाराष्ट्र सरकारने राज्यात अणूऊर्जा निर्मितीसाठी तब्बल ६.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ऐतिहासिक सामंजस्य करार (MoUs) केले आहेत.
मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र शासन (ऊर्जा विभाग) आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार…
Read More » -
मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन .
ठाणे : ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईतील एका रुग्णालय येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने…
Read More » -
नवनिर्माण हाय सी.बी.एस.ई. बोर्डाच्या बारावी 100%निकाल
रत्नागिरी : येथील नवनिर्माण हाय या सी.बी.एस.ई. बोर्डाच्या शाळेचा इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यावर्षीही शाळेने आपली उज्ज्वल…
Read More » -
लोटे परशुराम येथील ‘पीफास’ रसायन उत्पादन वाद आता हरित लवादाकडे !
मुंबई : इटली मध्ये साडेचार हजार नागरिकांचा बळी घेणारा साडेतीन लोकांना आयुष्यभराचा त्रास देणारे रसायनावर कायमची बंदी घालावी म्हणून पंधरा…
Read More » -
‘दुसऱ्यांवर अवलंबून राहणारा देश कधीही आत्मनिर्भर होऊ शकत नाही’ – गौतम अदाणींचे भाष्य!
तेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गौतम अदाणींचे भाष्य अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक तेल वाहतूक विस्कळीत झाली आहे.…
Read More »