मुख्य बातमी
-
मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन “बुद्धिबळ स्पर्धेचे” उत्साहात उद्घाटन
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाची मुंबई कोकण झोन स्पोर्ट्स कमिटी आणि नवनिर्माण शिक्षण संस्थचे एस. पी. हेगशेटये कला, वाणिज्य व विज्ञान…
Read More » -
कौशल्य आत्मसात करा,अन्यथा विकासाच्या संधी बाहेरचे तरुण घेतील : मंदार फणसे
रत्नागिरी : नवीन विमानतळ आणि बंदरासारख्या मोठ्या विकास प्रकल्पांमुळे कोकणात रोजगाराच्या आणि विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. मात्र, या…
Read More » -
रत्नागिरीत २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक: पंचतारांकित हॉटेलसाठी १०० कोटींची गुंतवणूक
रत्नागिरी : कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती…
Read More » -
कै. मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेत शिवम जाधवची बाजी; सावित्रीच्या लेकी राधा, संस्कृती, ग्रीष्माने गाजवले व्यासपीठ
रत्नागिरी : कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत यंदा महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या युवा वक्त्यांनी आपल्या प्रभावी आणि…
Read More » -
स्पेसफेस्टच्या माध्यमातून विज्ञान, अवकाश आणि मनोरंजनाचा त्रिवेणी संगम – मंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई, : विज्ञान, अवकाश आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम घडविणाऱ्या ‘स्पेसफेस्ट’च्या माध्यमातून महाराष्ट्राला अवकाश क्षेत्रातील उद्योगांचे जागतिक केंद्र बनविण्याचा प्रयत्न…
Read More » -
संविधान, पक्षांतरबंदी आणि राजकीय न्यायावर न्यायवेध सभेत अॅड.असिम सरोदे यांचा राजकीय घडामोडींवर घणाघात
रत्नागिरी : संविधान, न्यायव्यवस्था आणि लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी केवळ मतदानापुरते मर्यादित न राहता कायदेशीर लढ्यातही सक्रिय सहभाग घेतला पाहिजे,…
Read More » -
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…
Read More » -
योग आणि वेलनेस क्षेत्रातील वाढत्या संधी; बी.ए. योगशास्त्रातून करिअरची नवी दारे
रत्नागिरी : आधुनिक जीवनशैलीतील वाढता ताण, बदलती जीवनशैली, आरोग्याविषयी वाढती जागरूकता आणि मानसिक स्वास्थ्याला मिळणारे महत्त्व यामुळे योग, वेलनेस, फिटनेस…
Read More » -
थेंब थेंब साठवूया..महाअभियानाचे शिलेदार होऊया..!
माती आणि पाणी निसर्गाच्या या दोन अनमोल देणग्या म्हणजे केवळ नैसर्गिक संपत्ती नाही, तर उद्याच्या पिढीच्या अस्तित्वाचा तो भक्कम पाया…
Read More » -
‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’: रत्नागिरीच्या रस्त्यांवर अवतरला देशभक्तीचा महासागर
रत्नागिरी : श्रावणाच्या रिमझिम धारा आणि आसमंतात घुमणारा ‘भारत माता की जय’चा निनाद..हाती डौलाने फडकणारा तिरंगा आणि उरी अभिमानाने फुललेला…
Read More »