रत्नागिरी जिल्हा वृत्त
-
वक्त्याने स्वतःची वक्तृत्व शैली विकसीत करावी – अभिजित हेगशेट्ये
रत्नागिरी– पाठांतर म्हणजे वक्तृत्व नव्हे. श्रोत्याला खिळवून ठेवत त्यांना संमोहित करतो तोच खरा मोठा वक्ता असतो. आज वक्तृत्व ही अत्यावश्यक…
Read More » -
वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणारे मीटर हे फक्त टीओडी स्मार्ट मीटरच टीओडी स्मार्ट मीटरच्या खर्चाचा भार ग्राहकांवर नाही.
रत्नागिरी – महावितरण मार्फत बसवण्यात येणाऱ्या टीओडी स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासानुसार (रियल टाईम) उपलब्ध होत…
Read More » -
कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी जयगड बंदराचा ‘हब’ म्हणून विकास करणार : ना. नितेश राणे
रत्नागिरी : कोकणातील अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना देण्यासाठी जयगड बंदराला एक महत्त्वाचे केंद्र (हब) म्हणून विकसित करण्यात येणार आहे, यासाठी…
Read More » -
उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या माध्यमातून प्रभाग ५ आणि ६ मध्ये मोफत डास निर्मूलन फवारणी
ना. उदय सामंत, आ. किरण सामंत व शिवसेना पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात रत्नागिरी : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या…
Read More » -
(no title)
मायदेशच्या रचनात्मक तांत्रिक आणि आर्थिक परिस-स्पर्शातून रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचा चेहरा मोहरा बदलणार – ॲड. दीपक पटवर्धन. रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा…
Read More » -
रिक्त पदांची संख्या शून्य झाली पाहिजे – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी :- सर्वच विभागांनी रिक्त पदांची भरती करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी. अनुकंपा मधून भरती करण्याबाबत प्राध्यानाने काम करावे. नगरपालिका, नगरपंचायत…
Read More » -
शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेवून चक्रभेदी सोशल फाऊंडेशनने महिलांसाठी रोजगार निर्माण करावेत – प्रशांत सातपुते
रत्नागिरी : मानवी जीवनाची सुरुवात बिजांडातून सुरु होवून, ती ब्रम्हांडाच्या अनंतात विलीन होते. मानवाचे जगणं हे ‘इगो फ्रेंडली’ नसावे, तर…
Read More » -
एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन
रत्नागिरी : एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रंगणार आहे, १२ व १३…
Read More » -
रत्नागिरीत श्री रत्नागिरीचा राजा गणेशाचा विसर्जन सोहळा उत्साहात काल पार पडला.
रत्नागिरी : रत्नागिरीत येथे श्री रत्नागिरीचा राजा गणेशाचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात पार पडला. विसर्जन मिरवणुकीत…
Read More » -
रत्नागिरी बांबू परिषद : शेतकरी मेळावा संपन्न
रत्नागिरी : आज रत्नागिरी येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बांबू परिषद व शेतकरी मेळावा कार्यक्रमात राज्याचे उद्योग व…
Read More »