राजकीय
-
राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्यासाठी शासन निर्णयान्वये कार्यवाही करावी- पालकमंत्री डाॕ. सामंत
रत्नागिरी :- राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये 31 मार्च 2025 पर्यंत दोषारोपपत्रे दाखल होतील, असे खटले मागे घेण्यास शासन…
Read More » -
जनसुरक्षा विधेयकविरोधी समितीच्या वतीने १० सप्टेंबर रोजी , “राज्य भर निर्धार आंदोलन”
मुंबई : महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते मा. उद्धव ठाकरे , मा. हर्षवर्धन सपकाळ ,मा. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई परिषदेत…
Read More » -
मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल ‘मोदी एक्स्प्रेस’
मुबई: गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याहीवर्षी मोदी एक्स्प्रेस गणपती…
Read More » -
मतचोरी विरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
मुंबई,: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच…
Read More » -
भाजपाशी हातमिळवणी करून निवडणूक आयोगाची प्रक्रियाच उध्वस्त करण्याची योजना
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने भाजपाशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप करत जोरदार टिका केली. मतदार…
Read More » -
कॅन्सरवरील लस उपलब्ध करून देण्याच्या महायुती सरकार विचाराधीन: मंत्री अदिती तटकरे
मुंबई : महायुती सरकार येत्या काळात राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना कॅन्सरवरील लस उपलब्ध करून देण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती महिला…
Read More » -
जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा हे सांगितलेलं नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदीं.
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेत १६ तास चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान ऑपरेशन सिंदूरबाबत विविध सूर समोर आले. ऑपरेशन…
Read More » -
लालपरी’चा प्रवास आता स्वस्त भाडेवाढ निर्णय मागे, शिंदेंची मोठी घोषणा
मुंबई – गौरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवासी आणि चाकरमान्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…
Read More » -
शेतकऱ्यांनंतर कंत्राटदारही आत्महत्येच्या उंबरठ्यावर – वडेट्टीवार यांची टीका!
नागपूर : शेतकरी आत्महत्या करत होते, आता या सरकारने कंत्राटदारांनाही आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय…
Read More » -
राजकीय ईर्ष्येपोटी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा घाट!
मुंबई : राजकीय ईर्ष्येपोटी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा घाट गेल्या काही वर्षांपासून घालण्यात येत असल्याचा दावा आरक्षणाला…
Read More »