Rajesh Sawant
-
मुख्य बातमी
रत्नागिरी भाजपातर्फे नाचणे रोड शहर बस थांबा लोकार्पण सोहळा
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) माजी बांधकाम मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वैयक्तिक स्वनिधीतून तसेच…
Read More » -
मुख्य बातमी
भू, खिणगिणी भागातील त्या सर्व शेतकऱ्यांना फळपिक विम्याचा परतावा मिळणार : राजेश सावंत
राजापूर : हवा मापन यंत्रणांतील दोष व तालुक्या बाहेरील कार्यक्षेत्रात हवा मापन यंत्रावर मोजमाप झाल्याने फळ पिक विमा परताव्यापासून वंचित…
Read More » -
मुख्य बातमी
अखिल मराठा महासंमेलनासाठी सुहासी रवींद्र चव्हाण यांच्याकडून भरीव मदत
रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच होणाऱ्या अखिल मराठा महासंमेलनासाठी सुहासी रविंद्र चव्हाण आणि भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांनी भरीव…
Read More » -
मुख्य बातमी
खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत संघटन पर्व आढावा बैठक
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी संघटन पर्व राबविण्यात येत असून आज (९ जानेवारी) याचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग…
Read More » -
मुख्य बातमी
ओझरे जिल्हा परिषद गटातील उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
संगमेश्वर : तालुक्यातील ओझरे जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिकांनी भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत व तालुका…
Read More » -
मुख्य बातमी
कंपन्यांनी आपापली रुग्णालये स्थानिक रहिवाशांसाठी उभारली पाहिजेत : राजेश सावंत
रत्नागिरी : जयगड येथे पाच कंपन्या असून त्यांनी एकत्र येऊन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालू करावे. शिवाय रत्नागिरीत अन्य कंपन्याही आहेत, त्यांनीही…
Read More » -
मुख्य बातमी
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक रत्नागिरीत व्हावे
रत्नागिरी : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जनशताब्दी वर्ष सुरू होत असून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंती…
Read More » -
मुख्य बातमी
… तर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत
रत्नागिरी : शहरातील सहकारनगर येथील गळती लागलेल्या टाकीबाबत २४ तासात निर्णय न झाल्यास टाकीवर चढून आंदोलन करणार असल्याचं इशारा भारतीय…
Read More » -
मुख्य बातमी
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई तातडीने मिळावी
रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानी झालेल्या शेतीचे…
Read More » -
मुख्य बातमी
साळवी स्टॉप परिसर रत्नागिरीला जोडण्यासाठी भाजपाचे विद्युत विभागाला निवेदन
रत्नागिरी : वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याला कंटाळून साडी स्टॉप परिसरातील नागरिकांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दाद मागितली होती. त्याची दखल…
Read More »