Election Commission of India
-
देश-विदेश
Aadhar आणि Voting Card लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय
नवी दिल्ली : आधार(Aadhar) आणि मतदार ओळखपत्र (Voting Card) लिंक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या संदर्भात निवडणूक…
Read More » -
मुख्य बातमी
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या फेसबुक पेजवर झळकले रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील छायाचित्रे
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येथील नगर पालिकेच्या दामले विद्यालयात झालेल्या टपाली मतदानाची छायाचित्रे मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई कार्यालयाच्या अधिकृत…
Read More » -
मुख्य बातमी
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आवाहन
रत्नागिरी : आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. त्याचबरोबर मतदान वाढीसाठी सर्वांनी मतदान करावे,…
Read More » -
मुख्य बातमी
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सर्वजण वाट बघत असलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा अखेर आज भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणुकीची…
Read More » -
मुख्य बातमी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका दिवाळीनंतर???
मुंबई : जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्याने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या…
Read More » -
मुख्य बातमी
जम्मू-काश्मीरसह हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षानंतर प्रथमच विधानसभेच्या…
Read More » -
मुख्य बातमी
मॉकपोल दरम्यान केवळ ॰.८२ टक्के इव्हीएम रिप्लेस
रत्नागिरी : “रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण १ हजारा ९४२ मतदान केंद्रावर ७ मे रोजी सकाळी झालेल्या मॉकपोलमध्ये ०.८२. टक्के बॅलेट…
Read More » -
Uncategorized
जिल्ह्यात ५, ६, ७ मे व ४ जून रोजी मद्य विक्री बंद
रत्नागिरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी…
Read More » -
मुख्य बातमी
आदर्श आचारसंहिता/खर्चाच्या उल्लंघन तक्रारींसाठी सी-व्हिजिल ॲप
रत्नागिरी : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर आचारसंहितेच्या तसेच खर्चाच्या उल्लघंनाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर २४x७ जिल्हा नियंत्रण कक्ष तात्काळ कार्यान्वित…
Read More » -
मुख्य बातमी
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी : “आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. ४६ – रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. त्याचबरोबर मतदान वाढीसाठी…
Read More »