उद्योग
-
सर्वाधिक काजू उत्पादन कोकणात काजू बाजार केंद्र मात्र कोल्हापुरात!
मुंबई : राज्यातील सर्वाधिक काजू उत्पादन कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात होत असताना पहिली काजू बाजारपेठ, अत्याधुनिक नर्सरी, काजू…
Read More » -
(no title)
रत्नागिरी :- तालुक्यातील पावस येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार देसाई बंधू आंबेवाले यांनी मँगो ड्रिंक, रॉ मँगो ड्रिंक आणि कोकम ड्रिंक…
Read More » -
कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थित
नवी दिल्ली : देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय…
Read More » -
इटलीतून हद्दपार झालेली ‘मिटेनी’ची यंत्रणा रत्नागिरीच्या लोटे औद्योगिक वसाहतीत!!
रत्नागिरी : इटलीमध्ये गंभीर पर्यावरणीय प्रदूषणप्रकरणामुळे बंद पडलेली आणि न्यायालयीन कारवाईला सामोरी गेलेली ‘मिटेनी एस.पी.ए.’ ही रासायनिक कंपनी अप्रत्यक्षपणे भारतात,…
Read More » -
भारतीय बनावटीच्या WIRIN – प्रोजेक्टची “ड्रायव्हरलेस कार”
बेंगळुरूमध्ये भारताचं भविष्य वेगाने आकार घेतंय! Wipro, IISc (Indian Institute of Science) आणि RV College of Engineering या तिघांनी मिळून…
Read More » -
हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार
मुंबई : हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा दि. ३० – नेस्को गोरेगाव येथे…
Read More » -
जर्मनी येथे आयोजित “News9 Global Summit” कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांची उपस्थिती
जर्मनी येथे आयोजित “News9 Global Summit” कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांची उपस्थिती…
Read More » -
कापूस आयात शुल्क सवलतीने वस्त्रोद्योग अडचणीत येणार – अशोक स्वामी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ.
कापूस आयात शुल्क सवलतीने वस्त्रोद्योग अडचणी येणार – अशोक स्वामी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ. कोल्हापूर : भारताने कापूस आयात…
Read More » -
राज्यात शिपयार्ड क्लस्टर होणार ! 3 जागांची तपासणी
मुबंई : महाराष्ट्र समुद्री क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकत असून राज्य सरकारने राज्याच्या सागरी विकासाला गती देण्यासाठी मोठा निर्णय…
Read More » -
VIT Semicons चा २४,४३७ कोटींचा मेगा प्रकल्प रत्नागिरीत, लवकरच उद्घाटन?
रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती देणारा महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील झाडगाव येथे साकारण्यात येणार आहे. VIT Semicons Park Private…
Read More »