Ratnagiri Sub Center
-
मुख्य बातमी
भारतीय गणिताचा इतिहास वैभवशाली आणि प्रेरणादायी : डॉ. कृष्णकुमार पांडेय
रत्नागिरी : “भारतासारखा देश जगाच्या पाठीवर एकमात्र असा देश ज्या देशाकडे स्वतःचे अतुलनीय असे ज्ञान आहे. प्रत्येक क्षेत्रात प्राचीन भारतात…
Read More » -
मुख्य बातमी
वैदिक गणिताचा प्रचार प्रसार हेच माझे ध्येय : प्रा. राजीव सप्रे
रत्नागिरी : गणित हा अधिक संशोधन झालेला विषय आहे. जगाच्या पाठीवर भारताचे गणित हे आदर्शवत आहे. याच परंपरेतील वैदिक गणिताचा…
Read More » -
मुख्य बातमी
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे संविधान
रत्नागिरी : “भारताचे संविधान आदर्शवत आहे. कारण ते प्रत्येकाचा विचार करते. कारण आपले संविधान समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे आहे”,…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत प्रथमच भारतीय गणित कार्यशाळा
रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग, रामटेक आणि संस्कृत विभाग,…
Read More » -
मुख्य बातमी
क्षेत्रीय संमेलनातून निसर्ग रक्षणाचा संदेश
रत्नागिरी : महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक चे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत उद्यापासून क्षेत्रीय वैदिक संमेलन
रत्नागिरी : महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन ( शिक्षा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत स्वायत्तशासी संस्था) आणि कवी कुलगुरु कालिदास…
Read More » -
मुख्य बातमी
क्षेत्रीय वैदिक संमेलनाचा भव्य शोभायात्रेसह होणार शुभारंभ
रत्नागिरी : महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन…
Read More » -
मुख्य बातमी
धकाधकीच्या आयुष्यात थोडा विरंगुळा आवश्यक : डॉ. अतुल ढगे
रत्नागिरी : “कला आणि संस्कृती यांनी आपला समाज नटलेला आहे. व्यावहारिक जीवनात रोज काम करत असताना स्वतःची कला जोपासणे देखील…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीकरांसाठी २१ दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन
रत्नागिरी : नवीन वर्ष लवकरच सुरू होत आहे. या वर्षाची सुरुवात आरोग्यदायी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत…
Read More » -
मुख्य बातमी
ध्यानामुळे मानसिक समस्यांचे निर्मूलन शक्य : प्रा. अक्षय माळी
रत्नागिरी : ध्यानधारणेमुळे जीवन सुकर होते. इतकेच नाही कोलाहल, गोंधळ आणि धकाधकीच्या स्थितीत मनाला एकाग्र आणि स्थिर करण्यात ध्यान उपयोगी…
Read More »