रौप्य महोत्सवी वर्ष
-
मुख्य बातमी
कृत्रिम बुद्धिमत्ता हाच भविष्यातील पर्याय : डॉ. भालचंद्र मुणगेकर
रत्नागिरी : रोजगार हवा असेल तर नुसत्या पदव्यांवर समाधान मानून चालणार नाही. पुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हाच पर्याय…
Read More » -
Uncategorized
भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवायला पाहिजे : संगीतकार कौशल इनामदार
रत्नागिरी : जे वापरात नाही ते गंजतं, याप्रमाणे जे शब्द वापरले जात नाहीत ते कालौघात मागे पडतात आणि शब्दसंपदेतला तारा…
Read More » -
मुख्य बातमी
विषयांचे शिक्षक न होता विद्यार्थ्यांचे शिक्षक होता आले पाहिजे : डॉ. विवेक सावंत
रत्नागिरी : विद्यार्थी महाविद्यालयात आले पाहिजे आलेले टिकले पाहिजेत टिकलेले शिकले पाहिजेत आणि शिकलेले कमावते झाले पाहिजे हे ध्येय शिक्षकांनी,…
Read More » -
मुख्य बातमी
सामाजिक क्षेत्रातील नवनिर्माण गौरव पुरस्कार जलयोद्धा अनिकेत लोहिया, तर वैज्ञानिक क्षेत्रातील पुरस्कार शिवाजी माने यांना जाहीर
रत्नागिरी : कोकणातील अखेरच्या घटकातील उपेक्षित विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी “शिक्षणाच्या हक्कासाठी” हे ब्रीद घेऊन वाटचाल करणार्या नवनिर्माण शिक्षण…
Read More »