Month: May 2026
-
सावंतवाडी टर्मिनसला लवकरच प्रा. मधु दंडवते यांचे नाव!
राज्य सरकारने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला लोकमान्य मधु दंडवते टर्मिनस असे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे सादर…
Read More » -
महाराष्ट्र राज्य
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वत:चे गाव बदलण्याची संधी; स्वग्राम रजा सवलतीच्या लाभासाठी तरतूद!
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात घोषित केलेले स्वत:चे गाव बदलण्याची एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने…
Read More » -
आर्टिकल
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला.
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देऊन त्यांच्या कोकण रेल्वेच्या अभूतपूर्व योगदानाचे महत्व कायमस्वरूपी अधोरेखित…
Read More » -
महाराष्ट्र राज्य
फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ; मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे
मुंबई : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत “फिश वेंडींग ई-रिक्षा” मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण…
Read More » -
मुख्य बातमी
सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट: कोकणच्या भूमीत रुजलेली आणि जागतिक क्षितिजावर विस्तारलेली कलापंढरी!
भगवान परशुरामांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणच्या नकाशावर ‘सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट’ हे नाव आज सुवर्ण…
Read More » -
आर्टिकल
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसनंतर उरणार कोण ?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) सगळे आलबेल झाल्याचे या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे म्हणणे आहे. ते कदाचित तात्पुरते…
Read More » -
उद्योग
सर्वाधिक काजू उत्पादन कोकणात काजू बाजार केंद्र मात्र कोल्हापुरात!
मुंबई : राज्यातील सर्वाधिक काजू उत्पादन कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात होत असताना पहिली काजू बाजारपेठ, अत्याधुनिक नर्सरी, काजू…
Read More » -
देश-विदेश
कॉक्रोच जनता पार्टीने भाजपाला टाकले मागे, १ कोटीहून अधिक फॉलोअर्स
कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आज अचानक कॉक्रोच पार्टीचे एक्स अकाउंट बंद करण्यात आले. इन्स्टाग्रामवर कॉक्रोच पार्टीने…
Read More » -
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र सरकारने राज्यात अणूऊर्जा निर्मितीसाठी तब्बल ६.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ऐतिहासिक सामंजस्य करार (MoUs) केले आहेत.
मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र शासन (ऊर्जा विभाग) आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार…
Read More » -
आर्टिकल
मोदींच्या आवाहनामागचे वास्तव काय आहे? ✒️अक्षय वसंतराव गायसमुद्रे
भारतीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ प्रशासक राहिलेले नाहीत; ते एक प्रभावी संवादक म्हणूनही उभे राहिले आहेत. गेल्या दशकभरात…
Read More »