साहित्य-कला
-
२२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा: कोल्हापूर केंद्रातून ‘ठोंब्या’ प्रथम
मुंबई :- २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून अभिरुची, कोल्हापूर या संस्थेच्या ठोंब्या या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच…
Read More » -
तबला विषयात केदार लिंगायत अलंकार पूर्ण परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
रत्नागिरी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या गायन, वादन आणि नृत्य अलंकार परीक्षेत रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन…
Read More » -
रत्नागिरीत रंगणार ६४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी
रत्नागिरी : राज्यातील नाट्य रसिकांचे लक्ष लागून राहिलेल्या ६४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे बिगुल अखेर वाजले…
Read More » -
बॅ. नाथ पै पुरस्कारासाठी पत्रकार,लेखक, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत हेगशेट्ये यांची निवड
रत्नागिरी :राजापूर–लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा बॅ. नाथ पै पुरस्कार यावर्षी लेखक, पत्रकार, सामाजिक…
Read More » -
मांडकी पालवण येथे १४ व १५ फेब्रुवारीला कृषी व सहकार साहित्य संमेलन
रत्नागिरी :- कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण, तालुका चिपळूण या शिक्षण संस्थेच्या वतीने दिनांक 14…
Read More » -
प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ जाहीर!
मुंबई : आशियाई चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून गेली दोन दशकांहून अधिक काळ मुंबईकरांना आशियाई देशांमधील उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची संधी देणाऱ्या २२…
Read More » -
IFFI मध्ये ५६ वर्षांत पहिल्यांदाच मराठी दिग्दर्शकाने पदार्पणातच पटकावला पुरस्कार!
गोवा : संस्कृतीचा अस्सल गंध, लोककलेचा थाट आणि आधुनिक जगण्याच्या नवनव्या छटा मांडणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली…
Read More » -
लैंगिकता हा प्रश्न वैयक्तिक असण्यासाठी जागृती करणे आवश्यक : श्रीगौरी सावंत
रत्नागिरी : भविष्यात लैंगिकता हा प्रश्न वैयक्तिक असण्यासाठी जागृती करणे आवश्यक असून, यात साहित्याची भूमिका महत्त्वाची असल्याचेही मत सामाजिक कार्यकर्त्या…
Read More » -
युवा कवी अनंत राऊत यांच्या भावनिक आणि काळजाला भिडणाऱ्या कवितांनी श्रोते मंत्रमुग्ध
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात झालेल्या कवी संमेलनाने अधिक रंगत आणली. कवी अरुण इंगवले, संगीता अरबुने, कैलास…
Read More » -
विचार जागे होण्यासाठी संमेलने होणे गरजेचे : डॉ. राजन गवस
रत्नागिरी : “लेखकाने लिहिते असायला हवे, तरच समाज विकसित, गतिमान, प्रवाही होणार आहे. साचलेपण आले की विचारांची गती खुंटते. त्यामुळे…
Read More »