पर्यटन
-
पर्यावरण संवर्धनासाठी देवराईसारख्या उपक्रम प्रेरणादायी – पालकमंत्री डाॕ.उदय सामंत
चिपळूण : पर्यावरण संवर्धनासाठी देवराईसारख्या उपक्रमांची मोठी गरज असून, लोकसहभागातून उभारलेली ही देवराई भविष्यात निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत…
Read More » -
पक्षी मित्र संमेलन २०२६च्या सांगतेत हळद्या, निलकर्ण खंड्या, तांबट, वन घुबड जोडीच्या दर्शनाने पक्षी निरीक्षक सुखावले.
रत्नागिरी :- वेळ सकाळी सात साडेसात..स्थळ पोमेंडीची देवराई..पक्षांचा सुरेल आवाजाने स्वागत..पक्षी निरीक्षकांचे डोळे, दुर्बिणी, मोबाईल आणि कॅमेराच्या गन क्षणार्धात झाडांच्या…
Read More » -
जंगलाची शेती करणारा पक्षी म्हणजे धनेश;आहे ते राखणं, नव्याने रोपण करणं, जंगल वाचवणं याला प्राधान्य हवे –प्रतिक मोरे
रत्नागिरी: देशात एकूण 9 प्रकारचे धनेश आढळतात, त्यातील 4 प्रजाती या पश्चिम घाटात विशेषत: आपल्या रत्नागिरीमध्ये आढळतात. धनेश हा पक्षी…
Read More » -
पक्षांचा अधिवास वाचविणे त्याचे पुनर्संचयन करण्यासाठी एकत्र येऊन काम करु या – माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये
Menu रत्नागिरी, :- वन आच्छादन वाचविण्यासाठी कमीत कमी झाडे तुटतील, याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. वनांमुळेच पक्षांचा अधिवास वाचू…
Read More » -
जिल्ह्यातील पहिल्या पक्षी मित्र संमेलनाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी,:- वन विभागामार्फत जिल्ह्यात प्रथमच पक्षी मित्र संमेलन २२ व २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन…
Read More » -
विदेशी पक्ष्यांची नवजननी कोकण किनारपट्टी
रायगड: देशात वर्षभरात वेगवेगळ्या हंगामात साधारण तीनशे ते चारशे प्रकारचे पक्षी परदेशातून स्थलांतर करीत असतात. यामध्ये जास्त स्थलांतर हे हिवाळ्यामध्ये…
Read More » -
निसर्गाच्या कुशितील,उबेतले एक शांत,निसर्गरम्य “तळेकांटे गाव”
✍️शरद कदम, मुंबई मुंबईहून येताना संगमेश्वर बसस्थानक मागे पडतं आणि उजव्या बाजूला एक नदी आपली सोबत करायला लागते. ती नदी…
Read More » -
पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे गजबजली ! जास्त पसंती गणपतीपूळेला !!
रत्नागिरी : कोकणात दिवाळी सणाची धूम असताना रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पुन्हा पर्यटकांनी गजबजण्यास सुरुवात झाली आहे. या सुट्टीमध्ये देखील…
Read More » -
दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यतील १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी, पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स – “२५गावे इको सेन्सिटीव्ह” !
सावंतवाडी : उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील जनहीत याचिका क्र. १९८/२०१४ सह १७९/२०१२ मध्ये दि.५ डिसेंबर २०१८ व दि २२ मार्च…
Read More » -
दशावताराचा असाही परिणाम, कोकणच्या खऱ्या ‘राखणदाराचे’ सौंदर्य जपणार आता सरकार!
रत्नागिरी – महाराष्ट्रात सध्या दशावतार हा सिनेमा प्रचंड गाजतोय. कोकणची संस्कृती, राखणदार आणि कातळशिल्प याभोवती फिरणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः…
Read More »